ज्ञान प्रबोधिनीच्या 'संवादिनी ' गटाच्या सदस्या ६ नोव्हेंबर २०१३ ते २३ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत पुर्वांचलात अभ्यास दौऱ्यासाठी जावून आल्या . त्यांचे अनुभव मांडणारी लेखमालासाप्ताहिक विवेकमध्ये प्रकाशित झाली . 'ईशान्य भारत : पुत्र अमृताचे' या शीर्षकाने लेखमाला प्रकाशित झाली .
No comments:
Post a Comment